‘मनाच्या अंतर्मुख बाजूवरील माणसाचा संतुलनताबा संस्कृतीचा द्योतक असतो. तर बहिर्मुख बाजूवरील संतुलनताबा सभ्यतेचा!’ स्वामी चिन्मयानंदांचे २०व्या शतकातील हे विधान. हे विधान आदिशक्तीच्या शिव-पार्वती-गणेशरूपांतून स्पष्ट झालेला सांस्कृतिक विकास दाखवते.
↧