रहस्य भारतीय सृजनशीलतेचे
‘जिथे जो क्षीण, तिथे तो धोक्यात’ हा खरे तर सृष्टीनियमाच म्हणायला हवा. आज या सृष्टीनियमाला जंगलाचा कायदा म्हटले जाते; कारण मनुष्यवस्ती आणि जंगल यातील फरक माणसानेच सिद्ध करून दाखवला आहे.
View Articleखरी आदिशक्ती...
ओरखडा-वेदनेतून रेषासिद्धी! सकारात्मक भारतीय विचारधारेचा हा आदिमतम मार्ग. किंबहुना ‘भारतीय सर्जनशील-पुरुषार्था’चा रेषासिद्ध आरंभबिंदूच तो! या आरंभबिंदूपासून ‘ज्ञाताकडून अज्ञात मानवहिताच्या ज्ञानाकडे’...
View Article'सुंदर' म्हणजे काय?
भीमबेटका गुंफाचित्रांसारखे सर्जनशील प्रकल्प पार पाडू शकतात.. आणि सर्जनशील सकारात्मक उपक्रमशीलतेला उपद्रव देणाऱ्याविरुद्ध प्रसंगी एकोप्याने शस्त्रही हाती घेऊ शकतात, अशी जागृती भारतीयांना आली.
View Articleहनुमान युगातला ‘शिव’
वनवासी जीवनशैली तर चटकन सोडता येत नाही, पण स्वतःच्या कोषभेदातून प्रगतीचा मार्ग सापडला आहे. अशा मानवी अवस्थेस काय म्हणावे? ‘हनुमान अवस्था’? होय, हेच वर्णन योग्य आहे!
View Articleआर्य : उत्तरेतील द्रविड!
विसाव्या शतकात ‘आर्य’ या शब्दाबद्दल खूपच अनावश्यक चर्चा झाली. त्यामुळे सिंह या प्राण्यासारखा, पराक्रमशील आणि सिंहावलोकनातून स्वमार्ग दुरुस्ती करणारा, दमदार प्रगतीची पावले टाकणारा तो ‘आर्य’, असे...
View Articleवारसा, परंपरा, रूढी
विसाव्या शतकात महाराष्ट्र-भारतात वैचारिक घुसळण खूपच झाली. या अल्पशा बऱ्या आणि अधिकतम बुऱ्या वैचारिक घुसळणीमुळे मराठी-भारतीयांची आयुष्ये जुगार ठरली, की सर्जनशील सदाचरणाची गाथा? आजची वृत्तपत्रे आणि...
View Articleमहाग्यानी
सर्जनशीलते शिवाय खरे स्थैर्य, खरी संपन्नता? अशक्य! परंतु स्थैर्य मर्यादेबाहेर लांबल्यास स्थितीप्रियतेचा धोका वाढतो. संपन्नतेचा माज चढण्याच्या शक्यता वाढतात! स्थैर्य-संपन्नतेमुळे गावे वाढतात....
View Articleआचार्य आदेश
महाराष्ट्रातील एका वर्गाला ‘क्रांती’ आणि ‘बंडखोरी’ या शब्दांबद्दल आज जितकी आस्था आहे, तितकी सकारात्मकतेबद्दलची ओढ नाही. त्यामुळे महाराष्ट्रात ‘गणतंत्र’ आहे; पण गणतंत्र यशस्वी करणारे अनुशासानप्रिय ‘गण’...
View Articleशिवनिरपेक्षतेची माळ
भारतातले कुठलेही लहान-मोठे शहर घ्या! त्याचे स्वरूप आज खूपच ओंगळ, अस्वच्छ आणि गोंधळाला पूरक आहे. माणसांना या ओंगळतेसोबत जगणे जमते कसे? कारण, ‘गणां’ची संख्या अतिमर्यादित असलेले ‘गणतंत्र’. शिवसापेक्ष...
View Articleगण-गणतंत्र-गणपती
मातीला ‘घटा’चा आकार लाभला. घटाकारात त्रिमिती-गोलाईदर्शक अवकाश सामावल्याचे भारतीयांना समजले. ही समज भारतीयांना स्वतःमधील कल्पकतेच्या चौथ्या मितीचे भान देणारी ठरली. कल्पकतेच्या उंचीचे परिमाण माणसाच्या...
View Articleपरीघ राष्ट्रधर्माचा!
गण, गणतंत्र, गणपती या गणेशयुगीन संज्ञा. इसवीसनपूर्व सात हजार ते इसवीसनपूर्व तीन हजार या काळातल्या! हनुमान आणि शिवयुगातील सर्व लाभदायक फलितांना परिपक्व बनवणारा तो काळ! त्या काळात भारताला दृश्य-श्राव्य...
View Articleप्रश्न सुरेल ‘चित्रां’चाही!
‘मनाच्या अंतर्मुख बाजूवरील माणसाचा संतुलनताबा संस्कृतीचा द्योतक असतो. तर बहिर्मुख बाजूवरील संतुलनताबा सभ्यतेचा!’ स्वामी चिन्मयानंदांचे २०व्या शतकातील हे विधान. हे विधान आदिशक्तीच्या...
View Articleसकारात्मकतेची फलिते
शुन्यातून आकार शोधणे, आकारांत नव्या अवकाश निर्मितीच्या शक्यता पाहणे; आणि निश्चित केलेल्या अवकाशाला नवा रूपाकार देणे, यालाच आपण ‘सकारात्मकता’ म्हणू शकतो. तुलनेत आकार-अवकाशांचे विरूपण-विध्वंस करून पोकळी...
View Articleविठ्ठलयुग आणि भारत
हनुमान, शिव आणि गणेशयुगातला १७ हजार वर्षांचा भारतीय सांस्कृतिक प्रवास. भारताला खऱ्या पुरोगामित्वाच्या वाटेवर नेणारा! सकारात्मक दृष्टिकोन, वेदनेतून किंवा ज्ञात सौंदर्यातून नवे सौंदर्य निर्माण करण्याचा...
View Articleवारसा आणि इतिहास
रेषासिद्धी ते अजंठा चित्रशैली असा अंदाजे १९ हजार वर्षांचा काळ.. इतिहास तो दखलपात्र मानतो की नाही? ठाऊक नाही! परंतु, सांस्कृतिक वारशाच्या दृष्टीने त्या प्रदीर्घ काळातील प्रतीके भारतीयांनी कधीही विसरू...
View Articleरहस्य भारतीय सृजनशीलतेचे
रवी परांजपे'जिथे जो क्षीण, तिथे तो धोक्यात' हा खरे तर सृष्टीनियमाच म्हणायला हवा. आज या सृष्टीनियमाला जंगलाचा कायदा म्हटले जाते; कारण मनुष्यवस्ती आणि जंगल यातील फरक माणसानेच सिद्ध करून दाखवला आहे....
View Articleखरी आदिशक्ती...
ओरखडा-वेदनेतून रेषासिद्धी! सकारात्मक भारतीय विचारधारेचा हा आदिमतम मार्ग. किंबहुना 'भारतीय सर्जनशील-पुरुषार्था'चा रेषासिद्ध आरंभबिंदूच तो! या आरंभबिंदूपासून 'ज्ञाताकडून अज्ञात मानवहिताच्या ज्ञानाकडे'...
View Article'सुंदर' म्हणजे काय?
- रवी परांजपेस्वतःच्या आदिशक्तीचे भान सांभाळत भारतीय माणसाने केलेला प्रवास शून्यातून सर्जनशील वैभवाकडे जाणारा.. सकारात्मकतेकडे जाणारा! या प्रवासामुळेच माणसाचा व्यक्तिस्वार्थ प्रथम स्व-कुटुंबाशी एकरूप...
View Articleहनुमान युगातला ‘शिव’
वनवासी जीवनशैली तर चटकन सोडता येत नाही, पण स्वतःच्या कोषभेदातून प्रगतीचा मार्ग सापडला आहे. अशा मानवी अवस्थेस काय म्हणावे? 'हनुमान अवस्था'? होय, हेच वर्णन योग्य आहे! कारण, जमिनीवर जगणाऱ्या...
View Articleआर्य : उत्तरेतील द्रविड!
विसाव्या शतकात 'आर्य' या शब्दाबद्दल खूपच अनावश्यक चर्चा झाली. त्यामुळे सिंह या प्राण्यासारखा, पराक्रमशील आणि सिंहावलोकनातून स्वमार्ग दुरुस्ती करणारा, दमदार प्रगतीची पावले टाकणारा तो 'आर्य', असे...
View Article