हनुमान, शिव आणि गणेशयुगातला १७ हजार वर्षांचा भारतीय सांस्कृतिक प्रवास. भारताला खऱ्या पुरोगामित्वाच्या वाटेवर नेणारा! सकारात्मक दृष्टिकोन, वेदनेतून किंवा ज्ञात सौंदर्यातून नवे सौंदर्य निर्माण करण्याचा ध्यास, स्वतःभोवती कुठलाही कोष न होऊ देण्याची तत्परता, ज्ञाताशी घडणाऱ्या आंतरिक संवादातून नवनिर्मिती, ही त्या प्रवासाची महत्त्वाची लक्षणे.
↧