सर्जनशीलते शिवाय खरे स्थैर्य, खरी संपन्नता? अशक्य! परंतु स्थैर्य मर्यादेबाहेर लांबल्यास स्थितीप्रियतेचा धोका वाढतो. संपन्नतेचा माज चढण्याच्या शक्यता वाढतात! स्थैर्य-संपन्नतेमुळे गावे वाढतात. लोकसंख्याही वाढते. अशा वेळी संपत्तीनिर्माणाची गती त्याच प्रमाणात वाढत राहिली, तर फारसा प्रश्न नसतो.
↧