महाराष्ट्रातील एका वर्गाला ‘क्रांती’ आणि ‘बंडखोरी’ या शब्दांबद्दल आज जितकी आस्था आहे, तितकी सकारात्मकतेबद्दलची ओढ नाही. त्यामुळे महाराष्ट्रात ‘गणतंत्र’ आहे; पण गणतंत्र यशस्वी करणारे अनुशासानप्रिय ‘गण’ मोठ्या संख्येत नाहीत, ही दुर्दैवी वस्तुस्थिती बनली.
↧