भारतातले कुठलेही लहान-मोठे शहर घ्या! त्याचे स्वरूप आज खूपच ओंगळ, अस्वच्छ आणि गोंधळाला पूरक आहे. माणसांना या ओंगळतेसोबत जगणे जमते कसे? कारण, ‘गणां’ची संख्या अतिमर्यादित असलेले ‘गणतंत्र’. शिवसापेक्ष वारशाचा विसर!
↧